कुणीतरी आठवणींने एखाद्याला आठवावं.......
कुशल-मंगल विचारावं.........
ह्यापलिकडली..... अपेक्षा ती काय?????
आयुष्य जगताना.... हेच तर भान ठेवायचं असतं....
आपल्या आजुबाजुला इतरांचंही जग असतं......
ते आपल्याशी न जोडताही..... आपलं असतं.....
कारण कधितरी..... केव्हातरी.... कुणीतरी
आपलं नसतानाही............
आपल्याला आपलं मानत असतं........
No comments:
Post a Comment